महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १ ऑक्टोबरला निवडणूक मेळाव्यात छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पांजली वाहिली. एका जनसभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदी म्हणाले, १९९३ च्या बॉम्बस्फोटांचे जखम आम्ही कधीही विसरू शकत नाही. त्या काळातील सत्ताधारी सरकारने दहशतवादी हल्ल्यात प्राण गमावलेल्यांच्या कुटूंबावर कोणत्याही प्रकारचे न्याय केले नाही.<br /><br />आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!<br /><br />#LokmatNews #narendramodi #1993bombing <br /><br />मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....<br /><br />Subscribe to Our Channel <br />https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1<br /><br />Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com<br /><br />To Stay Updated Download the Lokmat App► <br />Android Google Play: http://bit.ly/LokmatApp<br /><br />Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat<br />Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT<br /> Instagram ►https://www.instagram.com/milokmat apr-oct19